पोलीस भरती सराव प्रश्नसंच | police bharti sarav prashnanch in marathi 3

पोलीस भरती सराव प्रश्नसंच 3 police bharti sarav prashnanch in marathi 

नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण सरळसेवा भरती ला विचारले जाणारे सामान्य ज्ञान ह्या विषयावरील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. 

पोलिस भरती सामान्य ज्ञान 

 1) कुकडी योजनेचा फायदा ......... या दोन जिल्ह्यांना मिळतो 

उत्तर - पुणे व अहमदनगर.

2) "डेक्कन क्वीन' ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते ? 

उत्तर - पुणे व मुंबई

3) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते आहे ?

उत्तर - गोंदिया , गडचिरोली.

4) जेथे शेतजमीन पाण्यापेक्षा उच्च पातळीवर असते तेथे खालीलपैकी कोणत्या जलसिंचन पद्धतीचा वापर सुयोग्य ठरेल ?

उत्तर - उपसा जलसिंचन.

5) महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीत एकूण किती जिल्हे आहेत ?

उत्तर - सात.

6) महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव काय ?

सुंद्री वनस्पती.

7) कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळते ?

उत्तर - समांतर जलप्रणाली.

8) ................. नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचा जलाशय ' लक्ष्मीसगर ' नावाने ओळखला जातो. 

उत्तर - भोगावती नदी.

9) वर्धा नदीला मिळणारी सर्वात मोठी उपनदी कोणती ?

उत्तर - पैनगंगा नदी.

10) वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते ?

उत्तर - दगडी कोळसा.

11) महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?

उत्तर - सिंधुदुर्ग जिल्हा.

12) देवगड, मालवण, व वेंगुर्ले ही बंदरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - सिंधुदुर्ग जिल्हा.

13) राजगड कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - पुणे जिल्हा.

14) देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी ( पुणे ) येथे कार्यान्वित आहे. उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी ( पुणे ) हे केव्हापासून कार्यान्वित आहे ?

उत्तर - 1971.

15) फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - पुणे जिल्हा. 

16) छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले 'वढू' हे ठिकाण पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?

उत्तर - शिरूर तालुका.

17) देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे 'गंगापूर' धरण खालीपैकी कोणत्या शहराजवळ आहे ?

उत्तर - नाशिक शहर.👍👌

18) 'निळवंडे' धरण ........…...... या जिल्ह्यात बांधण्यात आले आहे.👍

उत्तर - अहमदनगर जिल्हा.

19) महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात कोठे आहे ?

उत्तर - राहुरी.

20) साध्वी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले 'चोंडी' हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - अहमदनगर जिल्हा.👍👌

Police bharti gk in marathi

 ( FAQ - नेहमी विचारले जाणारे प्रश्न )

1) पोलीस भरती करण्यासाठी शिक्षण किती लागते ?
उत्तर - 12 वी पास.

2) पोलिस भरती साठी ग्राउंड किती मार्कचे आहे ?
उत्तर - 50 मार्क्स ( 2022 वर्ष )