पोलीस भरती सराव प्रश्नसंच | police bharti sarav prashnanch in marathi 3


नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण सरळसेवा भरती ला विचारले जाणारे सामान्य ज्ञान ह्या विषयावरील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. 

पोलीस भरती सराव प्रश्नसंच 3 police bharti sarav prashnanch in marathi 

पोलिस भरती सामान्य ज्ञान 

 1) कुकडी योजनेचा फायदा ......... या दोन जिल्ह्यांना मिळतो 

उत्तर - पुणे व अहमदनगर.

2) "डेक्कन क्वीन' ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते ? 

उत्तर - पुणे व मुंबई

3) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते आहे ?

उत्तर - गोंदिया , गडचिरोली.

4) जेथे शेतजमीन पाण्यापेक्षा उच्च पातळीवर असते तेथे खालीलपैकी कोणत्या जलसिंचन पद्धतीचा वापर सुयोग्य ठरेल ?

उत्तर - उपसा जलसिंचन.

5) महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीत एकूण किती जिल्हे आहेत ?

उत्तर - सात.

6) महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव काय ?

सुंद्री वनस्पती.

7) कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळते ?

उत्तर - समांतर जलप्रणाली.

8) ................. नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचा जलाशय ' लक्ष्मीसगर ' नावाने ओळखला जातो. 

उत्तर - भोगावती नदी.

9) वर्धा नदीला मिळणारी सर्वात मोठी उपनदी कोणती ?

उत्तर - पैनगंगा नदी.

10) वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते ?

उत्तर - दगडी कोळसा.

11) महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?

उत्तर - सिंधुदुर्ग जिल्हा.

12) देवगड, मालवण, व वेंगुर्ले ही बंदरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - सिंधुदुर्ग जिल्हा.

13) राजगड कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - पुणे जिल्हा.

14) देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी ( पुणे ) येथे कार्यान्वित आहे. उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी ( पुणे ) हे केव्हापासून कार्यान्वित आहे ?

उत्तर - 1971.

15) फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - पुणे जिल्हा. 

16) छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले 'वढू' हे ठिकाण पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?

उत्तर - शिरूर तालुका.

17) देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे 'गंगापूर' धरण खालीपैकी कोणत्या शहराजवळ आहे ?

उत्तर - नाशिक शहर.👍👌

18) 'निळवंडे' धरण ........…...... या जिल्ह्यात बांधण्यात आले आहे.👍

उत्तर - अहमदनगर जिल्हा.

19) महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात कोठे आहे ?

उत्तर - राहुरी.

20) साध्वी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेले 'चोंडी' हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - अहमदनगर जिल्हा.👍👌

Police bharti gk in marathi

 ( FAQ - नेहमी विचारले जाणारे प्रश्न )

1) पोलीस भरती करण्यासाठी शिक्षण किती लागते ?
उत्तर - 12 वी पास.

2) पोलिस भरती साठी ग्राउंड किती मार्कचे आहे ?
उत्तर - 50 मार्क्स ( 2022 वर्ष )